• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सरकारचा शेतकरी नेत्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला.. आठवी बैठकही निष्फळ, 15 जानेवारीला पुन्हा चर्चा

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 8, 2021
in घडामोडी
0
सरकारचा शेतकरी नेत्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला.. आठवी बैठकही निष्फळ, 15 जानेवारीला पुन्हा चर्चा

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेची आठवी फेरी आज झाली. दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेली ही बैठकही निष्फळ ठरली असून आता 15 जानेवारीला पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे. शेतकरी नेते कृषी कायदा मागे घेण्याच्या अटीवर ठाम आहेत, तर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सरकार कायदा मागे घेणार नाही असे म्हटल्याने हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

सुधारणा करण्यास तयार, मात्र कायदा मागे घेणार नाही

आजच्या बैठकीत देखील सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी आपापल्या मुद्द्यावर ठाम राहिले. आता 15 जानेवारीला पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे. सरकारने कायद्यांमध्ये सुधारणा करण्यावर जोर दिला, मात्र शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधिंनी कायदा रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, असे सरकारला ठणकावून सांगितले.

15 जनवरी को सरकार द्वारा फिर से बैठक बुलाई गई है। सरकार क़ानूनों में संशोधन की बात कर रही है, परन्तु हम क़ानून वापिस लेने के अलावा कुछ भी स्वीकार नहीं करेंगे : किसान नेता, सरकार के साथ मुलाकात के बाद #FarmersProtest pic.twitter.com/4NQTDvmmul

— ANI_HindiNews (@AHindinews) January 8, 2021

दरम्यान, बैठक संपल्यानतंर अखिल भारतीय किसना सभेच्या महासचिवांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘सरकारने आम्हाला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. मात्र कायदे बेकायदेशीर आहेत असे आमचे म्हणणे नाही. मात्र आमचा याला विरोध असून सरकारने हे कायदे मागे घ्यावेत. आम्हाला कोर्टात जायचे नाही. आम्ही आमचे आंदोलन सुरुच ठेऊ.’

सरकान ने हमें कहा कि कोर्ट में चलो। हम ये नहीं कह रहे कि ये
नए कृषि क़ानून गैर-क़ानूनी है। हम इसके खिलाफ हैं। इन्हें सरकार वापिस ले। हम कोर्ट में नहीं जाएंगे। हम अपना विरोध प्रदर्शन जारी रखेंगे: महासचिव, अखिल भारतीय किसान सभा, सरकार के साथ मुलाकात के बाद #FarmersProtest pic.twitter.com/Lb6ri2Jq3s

— ANI_HindiNews (@AHindinews) January 8, 2021

तारीख पर तारीख चल रही है। बैठक में सभी किसान नेताओं ने एक आवाज़ में बिल रद्द करने की मांग की। हम चाहते हैं बिल वापस हो, सरकार चाहती है संशोधन हो। सरकार ने हमारी बात नहीं मानी तो हमने भी सरकार की बात नहीं मानी: राकेश टिकैत, भारतीय किसान यूनियन के राष्ट्रीय प्रवक्ता pic.twitter.com/avMZ9hhzka

— ANI_HindiNews (@AHindinews) January 8, 2021

 

Previous Post

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान नाशिकला मिळाल्याचा आंनद – छगन भुजबळ

Next Post

बुलंदशहरमध्ये विषारी दारू प्यायल्याने 5 जण दगावले, 15 जणांवर उपचार सुरू

Next Post
बुलंदशहरमध्ये विषारी दारू प्यायल्याने 5 जण दगावले, 15 जणांवर उपचार सुरू

बुलंदशहरमध्ये विषारी दारू प्यायल्याने 5 जण दगावले, 15 जणांवर उपचार सुरू

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.