कोर्टाच्या नोटिसींना उत्तर देण्यासाठी प्रबोधनकार १९२७च्या नोव्हेंबर महिन्यात पुण्याहून मुंबईला आले. त्यानंतर महिनाभर मुंबईत राहून त्यांनी पुण्यातून प्रबोधन आणि लोकहितवादीचे...
Read moreपाचव्या वर्षाच्या नवव्या अंकात प्रबोधनकार तडाखेबाज लिखाण करत होते. नव्या योजना आखताना आणि नव्या लेखनाचे वायदे करताना दिसत होते. पण...
Read moreप्रबोधनच्या ऑगस्ट १९२७च्या अंकात गोव्यातल्या मराठा गायक समाजाच्या म्हणजेच देवदासी समाजाविषयीचं महत्त्वाचं लेखन प्रबोधनकारांनी प्रसिद्ध केलं. त्याच अंकात आणखी एक...
Read moreगोव्यातल्या देवदासी प्रथेविरुद्ध मराठा गायन समाजाच्या एल्गाराची सुरुवातच प्रबोधनकारांच्या नेतृत्वात झाली. देवदासींना वेश्यावृत्तीत ढकलणार्या शेसविधीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनीच पहिल्यांदा...
Read moreदेवदासी समाजाच्या शोषणाविरुद्ध प्रबोधनकारांनी थेट गोव्यातच जागृती सुरू केली. मराठा गायक समाजाची परिषद रद्द झाली तरी, त्यांनी गावोगाव प्रवचनवजा व्याख्यानं...
Read moreमहिलांच्या गुलामगिरीच्या विरोधात प्रबोधनकार फारच आक्रमकपणे भांडत राहिलेले दिसतात. त्यांच्या आजी आणि आईने केलेले संस्कार त्याला कारण आहेत. त्यामुळे त्यांनी...
Read more'दगलबाज शिवाजी’ हा लेख म्हणून आधी प्रबोधनमध्ये प्रसिद्ध झाला आणि नंतर स्वतंत्र पुस्तिकारूपाने. या दोन्ही वेळेस हा दीर्घ लेख वाचकांना...
Read moreप्रबोधनकारांचं ‘दगलबाज शिवाजी’ हे पुस्तक फारच लोकप्रिय झालं. त्याला पुण्यातल्या ब्राह्मणी वर्तुळातूनही अनपेक्षितपणे कौतुकाची पावती मिळाली. त्यात एककल्ली हिंदुत्वाचे प्रवक्ते...
Read moreप्रबोधनकारांचं काय वाचलंय, असं विचारलं की देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें असं उत्तर देणारे अनेकजण भेटतात. हा दीर्घलेख आणि पुढे...
Read moreफीसाठी दीड रुपया कमी पडला म्हणून मॅट्रिकची परीक्षा देता आली नाही, हे दुःख प्रबोधनकारांना आयुष्यभर टोचत राहिलं. त्यामुळे गरीबांच्या शिक्षणासाठी...
Read more