गर्जा महाराष्ट्र

भगवतीचे खासगीकरण कोणाच्या हितासाठी?

देशात ९०च्या दशकाच्या सुरुवातीस जागतीकीकरण व खासगीकरणाचे वारे वाहू लागले होते. तेव्हा काँग्रेसच्या या खासगीकरणाच्या धोरणाला भारतीय जनता पक्षाने लोकसभा...

Read more

शंभर दिवसांतच नाकी नऊ आले!

महाराष्ट्रात भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे महायुती सरकार स्थापन होऊन शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Read more

कबर, दंगल आणि भोंदुत्व!

‘महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे म्हणूनच धार्मिक वाद विकोपाला जातो असा आरोप विरोधकच करतात असे नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने देखील अशा...

Read more

गृहखात्याच्या अपयशाची भरपाई कशी करणार?

पोलिसांच्या प्रतिष्ठेची काळजी गृहमंत्र्यांनी केलीच पाहिजे, पण ज्यांच्या रक्षणासाठी पोलिसांची नेमणूक आहे, त्यांच्या प्रतिष्ठेचं, सुरक्षेचं काय? ती मूळ जबाबदारी आहे...

Read more

अभिजात मराठी भाषेवर `भय्यां’चा हल्ला!

ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...

Read more

महाराष्ट्राची लढाई अजून संपली नाही!

‘ही लढाई पक्षीय किंवा राजकीय लढाई नाही. ही लढाई मातृभाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची, महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्त्वाची लढाई आहे. तशी सामाजिक...

Read more

तामीळींसारखा भाषाभिमान महाराष्ट्र कधी दाखवणार?

इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना १९६४-६६ दरम्यान देशात त्रिभाषा सूत्र ठरविण्यासाठी कोठारी कमिशन बसविण्यात आले. नंतर कोठारी कमिशनच्या अहवालानुसार १९६८...

Read more

नीतीमत्तेची ऐशी-तैशी!

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये १९५१ ते ५६ दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री असताना बिहारमध्ये एक...

Read more

लोकव्यवहारात लोकभाषा हाच लोकाधिकार!

‘मराठीचे संवर्धन मंत्रालयापासून ते सर्वच क्षेत्रात होण्याची गरज आहे. मराठीच्या संवर्धनाचा व संरक्षणाचा हा प्रश्न आहे. मराठी संस्कृती व महाराष्ट्राच्या...

Read more
Page 1 of 22 1 2 22

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.