आमचा अभय उर्फ अब्या. अब्याने बारकु भाईकडून दहा हजार रुपये घेतले होते. पुढच्या महिन्यात परत करतो, असं त्याने बारकु भाईला...
Read moreकांचनमृगाचा मोह अगदी सीतेलाही आवरता आला नाही आणि रामायण घडले. भारतात सोन्याचा धूर निघायचा असेही म्हटले जाते. कारण अजूनही भारतातली...
Read more(शाळेचा वर्ग, फळ्यावरील भिंतीवर कुणा बुवाचा फोटो, फोटोला चारेक माळा घातलेल्या, भिंतीला सहासात अगरबत्त्या खोचलेल्या. वर्गात मुलांच्या आणि मुलींच्या मध्ये...
Read moreफेटे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक होता, त्यावरून कितीतरी विशेषणे तसेच उपरोधिक उपाधी आल्या आहेत. फेटेधारी, फेटेबाज, पगडीबहाद्दर, मुंडासेबाज, जिरेटोपकरी,...
Read moreकाही माणसं म्हणतात, कल किसने देखा, आजच जे काही जगायचं ते जगून घ्या, मजा करून घ्या. काही माणसं सांगतात, उद्याची...
Read moreखारघर दुर्घटना घडल्यानंतर दुसर्या दिवशी माझा परमप्रिय मानलेला मित्र पोक्या याचं कुरियर मला मिळालं. नेहमीप्रमाणे माझ्या भेटीला प्रत्यक्ष न येता...
Read moreसुट्टी सुरू झाली की आम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या योजना आखायच्या, त्यात या सुट्टीत कुठे फिरायला जायचे आणि कोणकोणते खेळ खेळायचे याचा...
Read moreउन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेलं नाही, तर ती सुट्टी फाऊल ठरते, असे शेजारच्या रश्मी वहिनी सांगत होत्या. हे ऐकलं...
Read more(दोन म्हातारे रस्त्याकडच्या चहाच्या टपरीवर चहावरल्या भणभणणार्या माशा हाकलीत फुरके मारत बाकड्यावर बसलेले. मागे ढणढणणार्या शेगडीवरलं पातेलं ढवळीत काळवंडलेला चायवाला.)...
Read moreकाही दिवस श्री श्री श्री रविशंकरांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. त्यांचा तो आगळावेगळा पेहराव, त्यांचं ते शांतसंयमी वागणं, त्यांचं मधाळ...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.